भारतीय संविधानातील‬ महत्वाच्या घटना दुरूस्त्या

 *१ली दुरुस्ती जून १८

१९५१ भूसम्पत्तिविषयक राज्य

विधानसभांच्या कायद्यास

वैधता दिली गेली.

*२री दुरुस्ती मे १ १९५३ संसदेत

राज्यांच्या प्रतिनिधीत्वाविषयी बदल

लागू


*३री दुरुस्ती फेब्रुवारी २२

१९५५ राज्य, केंद्र व जोडसूचीत दुरुस्ती


*४थी दुरुस्ती एप्रिल २७

१९५५ जमिन अधिग्रहणाबाबत

नुकसानभरपाई

न्यायालयांच्या परिघाबाहेर


*५वी दुरुस्ती २४ डिसेम्वर

१९५५ राज्य

पुनर्गठनाविषयी राज्यांची मतमतांतरे

जाणून

घेण्यासाठीची समयसीमा निर्धारित

केली गेली.


*६वी दुरुस्ती सप्टेंबर ११

१९५६ व्यापारी मालांवरच्या करांमध्ये

बदल घडवणारी संविधानाच्या कलम २६९

२८६ क्रं ची दुरुस्ती.


*७वी दुरुस्ती नोव्हेंबर १

१९५६ राज्य

पुनरचनेचा विषयीचा सरकारी निर्णय

लागू.


*८वी दुरुस्ती जानेवारी ५

१९६० अनुसूचित जाती व जमाती; अँग्लो-

इन्डियन समाजासाठीची आरक्षण

व्यवस्थेची मर्यादा १० वर्षांऐवजी २०

वर्षे केली.


*९वी दुरुस्ती डिसेंबर २८

१९६० शेतीघरे

हस्तान्तरांविषयीचा भारत-

पाकिस्तान करार अमलात

आणण्यासाठीची दुरुस्ती.


*१०वी दुरुस्ती ऑगस्ट ११

१९६१ पूर्वीच्या पोर्तुगिज

वसाहती असलेल्या

दादरा, नगर व हवेली यांना केंद्रशासित

प्रदेशाचा दर्जा

*११वी दुरुस्ती डिसेंबर १९

१९६१ राष्ट्रपती व

उपराष्ट्रपती यांच्या निवडणूकीतील

वैधतेसाठी निवडणूक प्रक्रिया संदेहरहित

होण्यासाठीची दुरुस्ती.


*१२वी दुरुस्ती डिसेंबर २०

१९६१ २४० क्रं कलमात व

पहिल्या परिशिष्टात दुरूस्ती करून

गोवा, दमन व दीव यांना केंद्रशासित

प्रदेशाचा दर्जा.


*१३वी दुरुस्ती डिसेंबर १

१९६३ नागालँडच्या प्रशासन व्यवस्थेत

राज्यपालांना विशेष आधिकार देण्यात

आले.


*१४वी दुरुस्ती डिसेंबर २८

१९६२ फ्रान्सच्या ताब्यातून भारतात

विलिन झालेल्या पाँडिचेरीस केंद्रशासित

प्रदेशाचा दर्जा.


*१५वी दुरुस्ती ऑक्टोबर ५

१९६३ संविधानाच्या १२४, १२८,

२१७, २२२,

२२५-क, २२६, २९७ व ३११ कलमांमध्ये

दुरुस्ती.


*१६वी दुरुस्ती ऑक्टोबर ५

१९६३ संविधानाच्या १९ नं कलमात

‘भारताचे सार्वभौमत्व व अखण्डतेसाठी’

पुरेसे

आधिकार उपलब्ध केले गेले. याशिवाय ८४ व

१७३ नं कलमात दुरुस्ती करून राज्य

विधानसभा व संसदीय उमेदवारांस

भारताचे सार्वभौमत्व व

अखण्डता रक्षणाची शपथ

सक्तीची केली गेली.


*१७वी दुरुस्ती जून २० इ.स.

१९६४ संपत्तीच्या आधिकाराविषयीच्या

दुरूस्त्या


*१८वी दुरुस्ती २७ अगस्ट

१९६६ केंद्रशासित प्रदेशांची नावे व

सीमा बदलण्याचे आधिकार संसदेस दिले गेले.


*१९वी दुरुस्ती डिसेंबर ११

१९६६ निवडणूक लवादाऐवजी उच्च

न्यायालयास संसद वा राज्य

विधानसभांविषयीच्या याचिका दाखल

करून घेण्याचे आधिकार दिले गेले.


*२०वी दुरुस्ती डिसेंबर २२

१९६६ जिल्हा शासंकांच्या निर्णयास

वैधता दिली गेली.

‪‬

*२१वी दुरुस्ती एप्रिल १०

इ.स. १९६७ सिंधी भाषेस

सहाव्या परिशिष्टाद्वारे

आधिकृत भाषेचा दर्जा.


*२२वी दुरुस्ती सप्टेंबर २५

इ.स. १९६९ आसामची पुनररचना


*२३वी दुरुस्ती जानेवारी २३

इ.स. १९७० लोकसभा व राज्य

विधानसभेत अनुसूचित

जातीजमाती व अँग्लो-इन्डियन

समाजासाठीची आरक्षण

व्यवस्थेची मर्यादा इ.स. १९७९

सालच्या जानेवारी महिन्यापर्यंत

वाढवली.


*२७वी दुरुस्ती फेब्रुवारी १५

इ.स. १९७२


*२८वी दुरुस्ती ऑगस्ट २९

इ.स. १९७२ भारतीय सनदी सेवांतर्गत

नियुक्त

कर्मचा-यांच्या विशेष सोईसुविधा रद्द


*२९वी दुरुस्ती जून ९ इ.स.

१९७२ केरळ

राज्याच्या जमिनसुधारणा नवव्या

परिशिष्टात समाविष्ट.


*३१वी दुरुस्ती ऑक्टोबर १७

इ.स. १९७३ लोकसभा सदस्यसंख्या ५२५

पासून

वाढवून ५४५ केली गेली.


*३२वी दुरुस्ती जुलै १ इ.स.

१९७४ आंध्र प्रदेश राज्यासाठी विशेष

सांविधानिक व्यवस्था.


*३५वी दुरुस्ती मार्च १ इ.स.

१९७५ सिक्किम भारताचे सहयोगी राज्य

‪‬

*३६वी दुरुस्ती एप्रिल २६

इ.स. १९७५ सिक्किम राज्यास

पूर्णराज्याचा दर्जा


*४२वी दुरुस्ती वा छोटे

संविधान जानेवारी ३

इ.स. १९७७