भारतातील विविध बाबींची सुरुवात

पहिली टपाल कचेरी - कोलकाता (१७२७)]

पहिली रेल्वे (वाफेचे इंजन ) - मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल,१८५३)

पहिली रेल्वे (विजेवरील) - मुंबई ते कुर्ला (१९२५)

पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे,कोलकाता

पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे)

पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (१९१३)

पहिला बोलपट - आलमआरा (१९३१)

पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा (१९३२)

पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (१९५९)

पहिले आकाशवाणी केंद्र - मुंबई(१९२७)

पहिले विद्यापीठ - कोलकाता (१८५७)

पहिले उपग्रह - आर्यभट (१९७५)

पहिला अणुस्फोट - पोखरण(१८ मे १९७४,राजस्थान )

पहिले क्षेपणास्त्र - प्रथ्वी (१९८८)

पहिली अणुभट्टी - अप्सरा,तारापूर(१९५६)